मकरसंक्रांतीपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामास प्रारंभ होणार

मकरसंक्रांतीपासून अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामास प्रारंभ होणार आहे. ३ वर्षांत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिली.

राजस्थान येथील श्री देवनारायण मंदिराच्या भूमीपूजनासाठी दूध, दही आणि तूप अशी एकूण ११ सहस्र लिटर सामुग्री वापरल्याने प्रसारमाध्यांची टीका

हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ते कृती करत असतील, तर प्रसारमाध्यमांना पोटशूळ का उठतो ?

हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘गांधी यांनी हिंदूंची जितकी हानी हिंदु धर्मिय असतांना, तितकी ते ख्रिस्ती किंवा मुसलमान बनून करू शकले नसते’, असे हिंदूंना वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

सर्वांना नाही, तर केवळ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील लोकांना कोरोना लस विनामूल्य मिळणार !

देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या केवळ पहिल्या टप्प्यात लस विनामूल्य दिली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि कोरोना काळात पहिल्या फळीत काम करणारे २ कोटी कर्मचारी यांना लस देण्यात प्राधान्य दिले जाणार आहे.

लाल मुंग्यांची चटणी कोरोनावरील उपचारांत वापरता येऊ शकते का ?  

आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्‍वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर उपचार म्हणून करतात.

रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

भारतीय संस्कृतीनुसार सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण करण्यास सांगितलेले आहे, ते किती योग्य आहे, हे या संशोधानातून लक्षात येते; मात्र भारतियांनाच याचे महत्त्व समजेलेले नाही, हे त्यांना लज्जास्पद !

‘सीरम’च्या लसीच्या वापराला अनुमती

‘सीरम इन्स्टिट्युट’च्या ‘कोविशिल्ड’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. याविषयीच्या तज्ञांच्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे लसीकरणाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

भारत जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवणार ! – पंतप्रधान मोदी

देशातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या न्यून होत चालली आहे. आम्ही जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याची सिद्धता करत आहोत-पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘अ‍ॅमेझॉन’ने राष्ट्रीय महिला आयोगाच्या पत्रानंतर ‘मुसलमान प्रेमींसह हिंदु पत्नीचे प्रेमप्रकरण’ हे पुस्तक हटवले !

केवळ एक पुस्तक काढून टाकणे अपेक्षित नाही, तर अशी अनेक पुस्तके ‘किंडल’वर असून ती सर्व काढून टाकण्यासह अ‍ॅमेझॉनने याविषयी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे !

भारत-चीन सीमावादावर अद्याप तोडगा निघालेला नाही ! – संरक्षणमंत्री

चीनसमवेतच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनवर आक्रमण करून त्याला धडा शिकवणे, हाच एकमेव पर्याय आहे, हेही तितकेच खरे !