हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ते कृती करत असतील, तर प्रसारमाध्यमांना पोटशूळ का उठतो ?

नवी देहली – राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील रतलाई प्रदेशात बांधण्यात येणार्या श्री देवनारायण मंदिराच्या भूमीपूजन समारंभामध्ये दूध, तूप आणि दही अशी एकूण ११ सहस्र लिटर सामुग्री वापरण्यात आली. या सर्वाची किंमत साधारणत: दीड लाख रुपये आहे. यावरून काही प्रसारमाध्यमांनी टीका केली आहे. या भूमीपूजन सोहळ्याचे संयोजक रामलाल म्हणाले, ‘‘गुर्जर समाजातील देवता टाकाऊ नाहीत; कारण देवता आमच्या गुरांचे रक्षण करतात; म्हणून आम्ही श्री देवनारायणांवर दुधाने स्नान घालतो.’’
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित