व्हिसा संपूनही रहाणार्या आफ्रिकी लोकांना कह्यात घेतल्यावर आफ्रिकी जमावाकडून देहली पोलिसांवर आक्रमण
पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस करणार्या सर्व आफ्रिकींना देशातून हाकलून लावले पाहिजे ! भारत म्हणजे धर्मशाळा झाल्याचे वाटत असल्यानेच अशा घटना घडत आहेत, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद आहे !