मंदिर आणि संत यांच्या अवमानाच्या विरोधात रायपूर (छत्तीसगड) येथे संतांचे आज आंदोलन !

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे हिंदूंची मंदिरे आणि संत यांचा अवमान होत आहे. ‘काँग्रेसचे राज्य, म्हणजे पाकिस्तानी राजवट’ हेच यातून स्पष्ट होते !

जशपूर (छत्तीसगड) येथे नसीमने पूजासाहित्यावर लघवीने भरलेली पिशवी फेकली !

हिंदूंकडून मुसलमानांवर अत्याचार होत असल्याची सतत आवई उठवणारी पुरो(अधो)गामी टोळी आता गप्प का ? की हिंदूंच्या विरोधात मुसलमानांनी काहीही केले, तरी ते क्षम्य आहे ?

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

‘हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.

छत्तीसगडमध्ये इरफानकडून १८ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह

अशांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

जशपूर (छत्तीसगड) येथे प्राचीन शिवमंदिरातून शिवलिंगाची चोरी

ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाला काही मुसलमानांकडून विरोध होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अशी घटना घडते, याचा अर्थ काय घ्यायचा ?

प्रार्थना सभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा पाद्र्यांना अटक

क्रिस्टोफर तिर्की आणि ज्योती प्रकाश टोप्पो अशी या दोघांची नावे आहेत.

तहसीलदाराने भगवान शंकराच्या नावाने न्यायालयात उपस्थित रहाण्याची नोटीस बजावल्याने भाविकांनी मंदिरातील शिवलिंगच न्यायालयात आणले !

अशा तहसीलदारांवरच न्यायालयाने कारवाई केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

काँग्रेसशासित छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी शेणापासून बनवलेल्या पेटीतून सादर केला अर्थसंकल्प !

अर्थसंकल्प मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेणापासून बनवलेल्या पेटीचा वापर करण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. ही पेटी रायपूर गोकुळ धाम गौठाणमध्ये कार्यरत ‘एक पहल’ या महिला बचत गटाच्या महिलांनी सिद्ध केली आहे.

हिंदू विश्‍वकल्याणाचा विचार मांडतो, तर मुसलमान हिंदूंचा विनाश होण्याचा विचार करतात ! – शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

हिंदूंना ज्यांच्यापासून धोका आहे, जे हिंदूंना ‘काफीर’ म्हणतात, ते त्यांच्या पूर्वजांनाच ‘काफीर’ म्हणत आहेत; कारण भारतातील सर्वांचे पूर्वज सनातन वैदिक आर्य हिंदुच आहेत.

अबुझमाड (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या तरुणांची गावकर्‍यांकडून हकालपट्टी !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांना योग्य साधना ठाऊक नसते आणि म्हणून त्यांची देवावरील श्रद्धा न्यून होते. अशांना ख्रिस्ती मिशनरी जाळ्यात ओढतात आणि त्यांचे धर्मांतर करतात, हे लक्षात घेता हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत !