मुंबई – पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये; म्हणून महापालिका प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत. पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सबवेला समांतर रेल्वे रुळांखालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच नाला रुंदीकरणाची आणि नाला वळवण्याचीही कामे हाती घेण्यात येणार असून या कामांसाठी सुमारे २०९ कोटी खर्च येणार आहे. ही सर्व कामे पूर्ण होण्यास ३ ते ४ वर्षे लागतील. ती होईपर्यंत पावसाचे पाणी साचल्यास वाहतूक थांबवणे हाच एकमेव पर्याय असेल.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > अंधेरी सबवे पूरमुक्त करण्यासाठी ३ – ४ वर्षे लागतील !
अंधेरी सबवे पूरमुक्त करण्यासाठी ३ – ४ वर्षे लागतील !
नूतन लेख
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- ‘अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज’ या परीक्षाकेंद्राला नागपूर विद्यापिठाने परीक्षेची कल्पनाच दिली नाही !
- Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे
- १० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती
- नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या इस्रो सहलीला अद्याप मुहूर्तच नाही !
- नागपूर येथे विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला !