भारताने पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार मारावे !

फलक प्रसिद्धीकरता

मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी पाकने फेटाळली आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झारा बलूच यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आरोपींच्या प्रत्यार्पणासंदर्भात कोणताही करार नाही.

अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/750403.html