
‘हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला हवी. ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे।’, म्हणजे ‘कलियुगात संघटितपणात शक्ती असते’ या तत्त्वानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे अभेद्य संघटन आवश्यक आहे. भारतातील संघटित हिंदूंनी राज्यघटनेच्या मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी चिकाटीने लावून धरल्यास ती शासनकर्त्यांना मान्य करावीच लागेल. त्यासाठी तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत असाल, तेथील हिंदूंचे संघटन करा !’
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधणार्यांना आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्यांना कारागृहात टाका !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्या आणि देवावर श्रद्धा असणार्या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !