जीवनात श्रद्धेचे महत्त्व

‘पाश्चात्त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या उद्ध्वस्त जीवनाला आधार शोधण्याकरताच ते भारताकडे वळतात. श्रद्धेविना जीवन म्हणजे बुडाविना भांडे ! त्यांत काहीच रहाणार नाही.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सष्टेंबर २०२१)