सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्या सागरी सीमेमध्ये घुसखोरी करून मासेमारी केल्याच्या आरोपावरून २४ भारतीय मासेमार्यांना अटक केली, तसेच त्यांच्या ५ नौकाही जप्त केल्या आहेत. श्रीलंकेच्या नौदलाने सांगितले की, यावर्षी आतापर्यंत एकूण २५२ भारतीय मासेमारांना अशा प्रकारच्या गुन्ह्यावरून अटक करण्यात आली आहे.
The Sri Lankan Navy has arrested 24 Indian fishermen and seized their five trawlers for allegedly poaching in the country’s territorial waters. Read more here. #Indianfishermen #arrest #SriLanka https://t.co/AmX3aPSZF6
— The Telegraph (@ttindia) November 29, 2022
तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या प्रकरणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पत्र लिहून या घटनेची माहिती देत मासेमारांच्या सुटकेची आणि त्यांच्या नौका सोडवण्याची मागणी केली आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, श्रीलंकेचे नौदल सातत्याने भारतीय मासेमार्यांना अटक करत असल्याने मासेमार्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हे मासेमारांची उपजीविका पूर्णपणे याच व्यवसायावर अवलंबून आहे.
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !