अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपट अपयशी ठरल्याचे प्रकरण

मुंबई – जर तुम्ही भूतकाळात काही म्हणाला असाल, तर त्याचा त्रास तुम्हाला वर्तमान स्थितीत नक्कीच भोगावा लागेल, असे विधान अभिनेते अनुपम खेर यांनी केले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना त्यांनी हे वक्तव्य केले. वारंवार हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी भूमिका घेणारे आमिर खान यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आले होते. त्यामुळे हा चित्रपट अपयशी ठरला. त्या पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांनी वरील विधान केले.
‘किसी ने अतीत में कुछ बोला है तो कभी न कभी तो उसको भुगतान करना पड़ेगा’ – बॉलीवुड फिल्मों के बॉयकॉट ट्रेंड पर आजतक से बोले अनुपम खेर (@AnupamPKher)#ReporterDiary (@kamaljitsandhu) pic.twitter.com/rrdRP2Wt2H
— AajTak (@aajtak) August 21, 2022
अमेरिकेने सर्वांत मोठ्या सैनिकी कमांडमधून ‘इंडो’ शब्द काढला !
थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)
गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !