
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांची अमानवी कृत्ये पाहिल्यावरही संयुक्त राष्ट्र गप्प आहे. तो काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना हाकलून दिल्यावरही गप्प होता. संयुक्त राष्ट्र हा विश्वाच्या दृष्टीने कुचकामी ठरत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बनावटी (खोट्या) चेहर्याचा आपल्या देशासह अन्य कोणत्याही देशाला आवश्यकता नाही, अशी स्थिती येत्या ३-४ वर्षांत निर्माण होईल. आज भारतात अनेक ठिकाणी ‘मिनी पाकिस्तान’ (छोटी पाकिस्तान) निर्माण झाल्यामुळे हिंदूंना प्रतिदिन पलायन करावे लागत आहे. या परिस्थितीत तालिबानमुळे भारतासमोर निर्माण झालेल्या संकटाला आता सर्वच हिंदूंनी एकत्र येऊन तोंड द्यायला हवे.
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधणार्यांना आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्यांना कारागृहात टाका !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?