मांसाहार का टाळावा ?

  • ‘मांसाहारामुळे रुधिराभिसरण आणि श्‍वासोच्छ्वास यांत अडथळे येतात. मांसाहारी लोकांना हृदयरोग, छाती आणि पोट यांचा कर्करोग किंवा अन्य रोग होतात.
  • मांसाहारात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोग होतात.
  • मांसाहारामुळे तमोगुणाची वृद्धी होते. त्यामुळे मनुष्य तामसिक आणि आसुरी वृत्तीचा बनतो. मांसाहार हा असुरांचा आहार आहे.
  • या आहारामुळे मनुष्य ईश्‍वरापासून दूर जातो.
  • नियमित मांसाहार करणारे साधनेकडे वळत नाहीत आणि वळल्यास साधनेत टिकत नाहीत.
  • मांसाहारामुळे कामवासनेचे विकार तीव्र होतात.’

– ईश्‍वर (कै. मोहन चतुर्भुज यांच्या माध्यमातून, २५.५.२००७, दुपारी ४.३०)