कठडा कोसळण्याआधी प्रशासनाला कळत कसे नाही ?

‘चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे १८.५.२०२१ या दिवशी मुंबईचे दक्षिणद्वार असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’चा संरक्षक कठडा तुटला आहे.’