
सातारा, ९ एप्रिल (वार्ता.) – अन्य समाजाप्रमाणे मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणाविषयी न्यायालयात न्याय मिळाला नाही, तर जनतेने आमदार, खासदार यांचे त्यागपत्र घेऊन त्यांना पदावरून खाली खेचावे. तसेच याला उत्तरदायी म्हणून त्यांना घरातून बाहेर पडू देऊ नये. मराठा आरक्षणप्रश्नी निकाल विरोधात गेला, तर जनतेमधून उद्रेक होईल, अशी चेतावणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
पाटण येथील तहसील कार्यालयासमोर १० फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण आयोजित करण्यात आले होते. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ते तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
Tukaram Mundhe Action : रुग्णालयातून औषधे खरेदी करण्याची सक्तीची केल्यास कारवाई होणार !