
नवी देहली – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.आय.’ने) बाटलीबंद पाणी आणि मिनरल पाणी उत्पादकांसाठी भारतीय मानक ब्युरोचे (बी.आय.एस्.’चे) प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. १ एप्रिल २०२१ पासून हा नियम लागू होणार आहे.
#FSSAI का ये आदेश 1 अप्रैल 2021 से लागू हो जाएगा. #PackagedDrinkingWater https://t.co/94qijjWe2Z
— Zee News (@ZeeNews) March 27, 2021
या प्रमाणपत्रानंतरच अशा प्रकारे पाणी विकता येणार आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००८ नुसार सर्व खाद्य व्यवसाय संचालकांना कोणताही खाद्य व्यवसाय प्रारंभ करण्यापूर्वी परवाना / नोंदणी घेणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये रेल्वे स्थानकांवरील अनेक स्टॉल्समध्ये अनधिकृत ब्रँडच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री समोर आली होती.
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !