संतांकडून पृथ्वीवर प्रक्षेपित होणार्या सात्त्विकतेमुळे त्रिगुणांचा समतोल काही प्रमाणात राखला जात आहे. त्यामुळे पृथ्वीवर बहुतांश ठिकाणी अद्याप नैसर्गिक आणि भौतिक आपत्ती आलेल्या नाहीत, तरीही येणार्या आपत्काळात रक्षण होण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनानुसार प्रार्थना, नामजप, अनुष्ठाने आदी आध्यात्मिक उपाय अन् ईश्वराच्या कृपेसाठी साधना करणे, ही आवश्यकता बनली आहे.
संतांमुळे अद्याप पृथ्वीचे रक्षण !
नूतन लेख
- Floods in Brazil:ब्राझिलमध्ये पूर : ५८ जणांचा मृत्यू, ७० सहस्र लोक बेघर !
- Water Shortage : गोवा – वेळूस आणि म्हादई नद्यांच्या पाण्याची पातळी न्यून झाल्याने शेती-बागायतींना पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता
- Tornado In USA:अमेरिकेतील ओक्लाहामा आणि आयोवा राज्यांत चक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू
- Nature’s Havoc Hotspots : देशातील ८ राज्यांत उष्णतेची लाट !
- भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !
- सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री.विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास