संतांमुळे अद्याप पृथ्वीचे रक्षण !

संतांकडून पृथ्वीवर प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विकतेमुळे त्रिगुणांचा समतोल काही प्रमाणात राखला जात आहे. त्यामुळे पृथ्वीवर बहुतांश ठिकाणी अद्याप नैसर्गिक आणि भौतिक आपत्ती आलेल्या नाहीत, तरीही येणार्‍या आपत्काळात रक्षण होण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनानुसार प्रार्थना, नामजप, अनुष्ठाने आदी आध्यात्मिक उपाय अन् ईश्‍वराच्या कृपेसाठी साधना करणे, ही आवश्यकता बनली आहे.