‘अधर्म घडणे, देव न मानणे, कुलाचारांचे पालन न करणे, देवाची उपासना न करणे इत्यादींमुळे देवतांपर्यंत आवश्यक ते उपचार, तसेच नैवेद्य पोचत नाही. यामुळे देवता पृथ्वीवर संकटे पाठवतात’, असे पुराणांत सांगितले आहे. सध्याच्या कलियुगात बहुतांशी लोकांकडून असे अपराध घडत आहेत. हेच आपत्काळ येण्याचे मूळ कारण आहे. आपत्काळात येणारी संकटे संपूर्ण समाजाला भोगावी लागतात; म्हणून अशा स्वरूपाच्या संकटांना ‘समष्टी प्रारब्ध’ असे म्हणतात !
अधर्माचरण हेच आपत्काळ येण्याचे मूळ कारण !
नूतन लेख
- Floods in Brazil:ब्राझिलमध्ये पूर : ५८ जणांचा मृत्यू, ७० सहस्र लोक बेघर !
- Water Shortage : गोवा – वेळूस आणि म्हादई नद्यांच्या पाण्याची पातळी न्यून झाल्याने शेती-बागायतींना पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता
- Tornado In USA:अमेरिकेतील ओक्लाहामा आणि आयोवा राज्यांत चक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू
- Nature’s Havoc Hotspots : देशातील ८ राज्यांत उष्णतेची लाट !
- भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !
- सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री.विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास