
सातारा, २४ जानेवारी (वार्ता.) – आधुनिक युगात महान व्यक्तींची जयंती साजरी केली जाते; परंतु भगवद्गीता ग्रंथाचीही जयंती साजरी केली जाते, हे त्याहून विशेष आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांनाही गीतेची भुरळ पडली होती. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात गीतेला विशेष महत्त्व दिले. वर्तमानकाळात युवक आणि युवती यांनी भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रा. नम्रता कंटक यांनी केले. गीता जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !