सातारा, २४ जानेवारी (वार्ता.) – आधुनिक युगात महान व्यक्तींची जयंती साजरी केली जाते; परंतु भगवद्गीता ग्रंथाचीही जयंती साजरी केली जाते, हे त्याहून विशेष आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांनाही गीतेची भुरळ पडली होती. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात गीतेला विशेष महत्त्व दिले. वर्तमानकाळात युवक आणि युवती यांनी भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रा. नम्रता कंटक यांनी केले. गीता जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > युवा पिढीने भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक ! – प्रा. नम्रता कंटक
युवा पिढीने भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक ! – प्रा. नम्रता कंटक
नूतन लेख
- Land Encroachment : पर्यटन खात्याच्या हणजूण येथील भूमीतील उर्वरित अतिक्रमण १५ दिवसांत हटवा ! – मुंबई उच्च न्यायालय, गोवा
- पुणे येथे मराठी भाषेत अधिवक्त्यांना सनद देण्याचा कार्यक्रम !
- अकरावीच्या कोट्यांतर्गत प्रवेशातील अर्ध्यांहून अधिक जागा रिकाम्या !
- प्रक्षोभक वक्तव्यावरून आमदार नीतेश राणे आणि गीता जैन यांवर गुन्हा नोंद !
- रायगड जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि पालघरमध्ये २० ठिकाणी गदापूजन !