
कोल्हापूर – प्रत्येक कार्तिक पौर्णिमेला श्री जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी २९ आणि ३० नोव्हेंबर या दिवशी मर्यादित भाविकांना गडावर प्रवेश दिला जाणार आहे. डोंगरावर वाहन क्षमतेच्या ५० टक्केच प्रवाशांना प्रवास करण्याची अनुमती देण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकीवरून एक, तर चारचाकी वाहनातून दोघांनाच प्रवास करता येणार आहे. या २ दिवसांत भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !