
कोल्हापूर – प्रत्येक कार्तिक पौर्णिमेला श्री जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी २९ आणि ३० नोव्हेंबर या दिवशी मर्यादित भाविकांना गडावर प्रवेश दिला जाणार आहे. डोंगरावर वाहन क्षमतेच्या ५० टक्केच प्रवाशांना प्रवास करण्याची अनुमती देण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकीवरून एक, तर चारचाकी वाहनातून दोघांनाच प्रवास करता येणार आहे. या २ दिवसांत भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Corona : आंध्रप्रदेशात २० दिवसांत आढळले कोरोनाचे १२ नवीन रुग्ण !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी