
कोल्हापूर – प्रत्येक कार्तिक पौर्णिमेला श्री जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी २९ आणि ३० नोव्हेंबर या दिवशी मर्यादित भाविकांना गडावर प्रवेश दिला जाणार आहे. डोंगरावर वाहन क्षमतेच्या ५० टक्केच प्रवाशांना प्रवास करण्याची अनुमती देण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकीवरून एक, तर चारचाकी वाहनातून दोघांनाच प्रवास करता येणार आहे. या २ दिवसांत भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !