पुणे, २५ मार्च (वार्ता.) – २४ मार्चला रात्री आणि २५ मार्चला सकाळी पुणे, संभाजीनगर, नाशिक, जळगाव अन् बुलढाणा या जिल्ह्यांत जोरदार वार्यासह पाऊस पडला. पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. अवेळी पडलेल्या पावसामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
अवेळी पडलेल्या पावसामुळे पिकांची हानी
नूतन लेख
गोव्यात ३० टक्के शॅक देहलीवाल्यांना अनधिकृतपणे चालवण्यास दिले जातात ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजगडावर भव्य सोहळा संपन्न समस्त हिंदू बांधव संघटनेच्या वतीने सोहळ्याचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीपीडितांकडून ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी !
(म्हणे) ‘रायगडावरील राज्याभिषेक सोहळा हा सनातनी सत्तेचा उन्माद !’ – आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस
यवतमाळ बसस्थानक येथे स्त्रियांच्या दागिन्यांची लूट चालूच !
भिवंडी येथील लाचखोर नायब तहसीलदार कह्यात !