पुणे, २५ मार्च (वार्ता.) – २४ मार्चला रात्री आणि २५ मार्चला सकाळी पुणे, संभाजीनगर, नाशिक, जळगाव अन् बुलढाणा या जिल्ह्यांत जोरदार वार्यासह पाऊस पडला. पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. अवेळी पडलेल्या पावसामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
अवेळी पडलेल्या पावसामुळे पिकांची हानी
नूतन लेख
थोडक्यात पण महत्वाचे : शिळफाटा येथे खड्ड्यामुळे अपघात !…. कांदिवली परिसरात सोनेरी कोल्हा आढळला !
छत्रपती संभाजीनगर येथील स्वराज्य प्रेरणादिनाच्या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाने अनुमती नाकारली !
अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचा पाकिस्तान केल्यानंतरही छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती ! – अंबादास दानवे
गडचिरोली येथे भ्रमणभाषच्या विजेरीच्या साहाय्याने गर्भवतीची प्रसूती !
पुणे विद्यापिठाच्या परीक्षा पावसाने रहित
पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !