नवी देहली – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये ‘लॉकडाऊन’ (दळणवळणबंदी) करण्यात आले आहे. या लॉकडाऊनची कठोरपणे कार्यवाही करण्याचे आणि त्याचे उल्लंघन करणार्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रशासनाने राज्यांना दिले आहेत. दळणवळणबंदीमध्ये कलम १८८ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणार्यांना ६ मास कारावास भोगावा लागू शकतो किंवा १ सहस्र रुपये दंड ठोठावला जाईल, असे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > दळणवळणबंदीचे उल्लंघन केल्यास होऊ शकतो ६ मासांचा कारावास
दळणवळणबंदीचे उल्लंघन केल्यास होऊ शकतो ६ मासांचा कारावास
नूतन लेख
- काँग्रेस नेते विरियातो, तुम्ही चुकीचेच बोलला !
- ‘महाराष्ट्रदिन’ साजरा का केला जातो ?
- ठाणे येथे गणेशोत्सव मंडळाला ‘लव्ह जिहाद’च्या उल्लेखामुळे पोलिसांची नोटीस !
- हिंदूंनो, तुम्हाला हिंदुत्वहीन करणार्यांना विरोध करा !
- पोलिसांप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनाही मिळणार गणवेश !
- कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !