नवी देहली – अनेक राज्यांनी दळणवळणावर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २४ मार्चला वस्तू आणि सेवा (जी.एस्.टी.) अन् आयकर परतावा यांविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली. या वेळी सीतारामन् यांनी सांगितले, ‘विवाद से विश्वास’ योजना, पॅनकार्ड-आधार जोडणी, जी.एस्.टी. आणि आयकर परतावा यांना ३ मासांची म्हणजेच ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती.
आयकर परतावा भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
नूतन लेख
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा अर्ज प्रविष्ट
- लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सरासरी ६० टक्के मतदान
- अयान पठान याच्याकडून हिंदु प्रेयसीला अमानुष मारहाण; जखमांवर तिखट टाकले !
- कर्नाटकात भाजपच्या नेत्याच्या घरात घुसून ४ जणांची हत्या !
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी भव्य दिंडीचे आयोजन !
- Hubbali Love Jihad Murder : हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीची हत्या !