नवी देहली – अनेक राज्यांनी दळणवळणावर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २४ मार्चला वस्तू आणि सेवा (जी.एस्.टी.) अन् आयकर परतावा यांविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली. या वेळी सीतारामन् यांनी सांगितले, ‘विवाद से विश्वास’ योजना, पॅनकार्ड-आधार जोडणी, जी.एस्.टी. आणि आयकर परतावा यांना ३ मासांची म्हणजेच ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > आयकर परतावा भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
आयकर परतावा भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
नूतन लेख
- मंगळुरू (कर्नाटक) येथील कारागृहात बंदीवानांकडे सापडले २५ भ्रमणभाष संच !
- काँग्रेस सरकारकडून मंदिरांच्या जीर्णोद्धारांसाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद !
- Guna Convent : गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेच्या संमेलनात विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक म्हणण्यास विरोध !
- Rajasthan Teacher Suspended : आदिवासी महिलांना ‘त्या हिंदु नाहीत’, असे सांगत कुंकू न लावण्याचे आणि मंगळसूत्र न घालण्याचे आवाहन करणारी शिक्षिका निलंबित !
- कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच दुकानांवर नावांच्या पाट्या लावण्याचा आदेश !
- Kerala High Court : धर्मांतरानंतर शालेय प्रमाणपत्रांमध्ये नवीन धर्माचा उल्लेख करता येऊ शकतो ! – केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय