नवी देहली – अनेक राज्यांनी दळणवळणावर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २४ मार्चला वस्तू आणि सेवा (जी.एस्.टी.) अन् आयकर परतावा यांविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली. या वेळी सीतारामन् यांनी सांगितले, ‘विवाद से विश्वास’ योजना, पॅनकार्ड-आधार जोडणी, जी.एस्.टी. आणि आयकर परतावा यांना ३ मासांची म्हणजेच ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती.
आयकर परतावा भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
नूतन लेख
सातारा येथील वेण्णा नदी पात्रात मुरुम उत्खनन !
लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे धर्मांधाने ठेवले टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे ‘स्टेटस’
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या
अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २ धर्मांधाकडून हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार !
विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून गावातील विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा प्रयत्न !
कर्नाटकात गोहत्या आणि हिजाब विरोधी कायदे मागे घेतले जातील ! – काँग्रेसचे मंत्री प्रियांक खड्गे