UP Terriorists Arrested : उत्तरप्रदेशातून ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक
भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्या पाकला भारत कधी धडा शिकवणार ?
भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्या पाकला भारत कधी धडा शिकवणार ?
भारताने अन्य कुणाला असे आवाहन करण्याऐवजी स्वतःच आधी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच भारतीय जनतेला वाटते !
भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतातील नेत्यांना ठार मारण्याची धमकी देता येते, हे अमेरिकेकडूनच आता जगाला शिकावे लागेल ! खलिस्तानवाद्यांच्या माध्यमांतून भारतावर दबाव आणण्याचाच प्रयत्न अमेरिका करत आहे, हेच यातून स्पष्ट होते.
याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेस आणि पुरोगामी कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
पाकच्या आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांत पाठीशी घालणार्या चीनला मिळालेली ही शिक्षाच म्हणावी लागेल !
त्याने अन्य आरोपींना स्फोटासाठी साहित्य पुरवले होते. त्याला अटक करण्यासाठी ३ राज्यांत १८ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या.
भारताचा मित्रदेश असल्याचे भासवून भारतविरोधी कारवाया करणार्या अमेरिकेला समजेल असे प्रत्युत्तर देणे आवश्यक !
चीन भारताविरुद्ध पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करतो. आता हेच आतंकवादी त्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे चीनने जे पेरले आहे, तेच उगवले आहे !
‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ अशी हिंदीत म्हण आहे. ती पाकिस्तानला लागू पडते. पाकला शब्दांतून कितीही सांगितले, तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर देण्याची आवश्यकता आहे !
‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याचा दावा !