इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानात चिनी अधिकार्यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांनंतर खैबर पख्तुनख्वामधील ३ प्रकल्पांवर काम करणार्या चीनच्या आस्थापनांनी काम थांबवले आहे. याखेरीज चीन त्याच्या अनुमाने १ सहस्र ५०० नागरिकांना तेथून बाहेर काढत आहे. हे तीनही प्रकल्प ९ सहस्र ८६० मेगावॅट वीजनिर्मिती करणारे आहेत. पाकच्या शांगला जिल्ह्यात ३ दिवसांपूर्वी चिनी अभियंत्यांच्या बसवर झालेल्या आत्मघाती आक्रमणात चीनचे ५ अभियंते ठार झाले होते. मृत्यूच्या छायेखाली काम करता येत नसल्याचे अनेक कर्मचार्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितले. यानंतर चीनने वरील निर्णय घेतला.
संपादकीय भूमिकापाकच्या आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांत पाठीशी घालणार्या चीनला मिळालेली ही शिक्षाच म्हणावी लागेल ! |

कारगिल : एक संहारक यशोगाथा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली