श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू बोलत असतांना ‘आईच माझी चौकशी करत असून ती मला उपाय सांगत आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यांच्या बोलण्याने मी उत्साही आणि आनंदी झाले.

साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे नियमित साधना करून ईश्‍वराचा आदर्श भक्त व्हा, असे प्रतिपादन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवणे आवश्यक  ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

अहं शेतात उगवणार्‍या तणासारखा आहे, ज्याला संपूर्णत: नष्ट केल्याविना ईश्‍वरीकृपेचे पीक उगवत नाही. त्यामुळे सतत त्याची छाटणी करत रहावी लागते.

‘श्री गुरुसारिखा असता पाठीराखा’ या उक्तीची प्रचीती घेणारे पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अनेक जन्म आमच्या समवेत आहेत आणि ते सतत आमचे रक्षणही करतात’, असा भाव आता साधनेतून निर्माण झाला असल्याने ‘आम्हाला अनेक वेळा वाचवणारी गुरुमाऊलीच आहे’, यात काहीच शंका नाही.

कोटी कोटी प्रणाम !

• सनातनच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा आज वाढदिवस
• गोवा येथील सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा आज वाढदिवस

‘गुरुचरणी’ साधक शरणागत होऊनी राही ।

‘गुरुचरणा’विण जीवन व्यर्थ जाई ।
‘गुरुचरणी’ मिळतसे सर्वकाही ।
‘गुरुचरणी’ साधक शरणागत होऊनी राही ॥

देवतांच्या जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात धर्मप्रेमींकडून त्या देवतांचे नामजप करून घ्यावे !

देवतांच्या जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात त्या देवतांचे नामजप करून घेऊ शकतो, जसे श्रीरामनवमीच्या दिवशी ‘श्रीरामा’चा. २९.१२.२०२० या दिवशी दत्तजयंती आहे. त्या दिवशी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करून घेऊ शकतो. 

सनातनचे गोवा येथील संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या सहवासात आलेल्या अनुभूती

पू. भाऊकाका यांच्या समवेत खोलीत निवास करतांना एका साधकाला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत . . .

किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।

काय सांगू देवा, परम पूज्यांची धर्मसंस्थापनेची महती ।
हिंदु राष्ट्राचे उद्गाते होऊनी, जगदोद्धार करिती ॥
किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।
साधकजन, देवीदेवता, संत, महर्षि त्यांच्या चरणी नतमस्तक होती ॥

‘सर्व ईश्‍वरेच्छेने, म्हणजे आपल्या कल्याणासाठीच होत आहे’, असे केव्हा समजायचे ?

गुरुचरणी पूर्ण समर्पितता आणि सतत ईश्‍वरी अनुसंधान, असे दोन्ही असल्यावर आपल्याकडून होणारी कृती ईश्‍वरेच्छेने होते. अशी अवस्था असतांना आपल्या संदर्भात काही प्रतिकूल जरी घडले, तरी ते ईश्‍वरेच्छेनेच झाले आहे असा विचार मनात येतो.