सोलापूर येथील सौ. राजश्री तिवारी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर आलेल्या अनुभूती
‘आश्रमातील खोलीच्या आगाशीतून मोठ्या प्रमाणात केशरी-पिवळा प्रकाशझोत वरच्या दिशेने प्रक्षेपित होऊन संपूर्ण सृष्टीत पसरत आहे’, असे दिसणे.
‘आश्रमातील खोलीच्या आगाशीतून मोठ्या प्रमाणात केशरी-पिवळा प्रकाशझोत वरच्या दिशेने प्रक्षेपित होऊन संपूर्ण सृष्टीत पसरत आहे’, असे दिसणे.
घरी सराव करतांना माझे नृत्य एका दमात होत नव्हते. अर्ध्या गीतानंतर मला दमायला व्हायचे; पण नृत्याच्या चित्रीकरणाच्या वेळी देवी आणि गुरुदेव यांच्या कृपेने मला न थांबता पूर्ण नृत्य करता आले.
पू. गोपाळकृष्ण स्वामी यांचे ईश्वराच्या निर्गुण रूपाशी सतत अनुसंधान असते. ते निर्गुणोपासक असल्याने त्यांचे प्रकृतीतील (निसर्गातील) पंचमहाभूतांवर नियंत्रण आहे.
एकूणच लोकांमध्ये कोरोनाची भीती राहिली नाही, तसेच या आजारातून बरे होण्याची टक्केवारी वाढत असल्यामुळे लोकांमध्ये बिनधास्तपणा वाढत चालला आहे.
मला शस्त्रकर्म होतांना पुष्कळ प्रमाणात आनंद जाणवत होता. ‘गुरुकृपेने शस्त्रकर्म यशस्वी होणारच’, याची मला आधीच निश्चिती होती. त्यामुळे शस्त्रकर्म झाल्यावरही माझ्या मनाची स्थिती स्थिरच होती.
केवळ ४ मास रामनाथी आश्रमात प्रक्रियेचे प्रयत्न केल्यानंतर दादांमध्येपालट झाला.दादांमधील या पालटामुळे परम पूज्य गुरुदेवांनी स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया शिकवल्यामुळे कोटीशः कृतज्ञता वाटली.
असाच प्रतिदिन भगवंता भावाचा झरा मनात साठू दे ।
भावाच्या साठ्यातून प्रत्येक क्षणी हे मन तुझ्याशी जोडले जाऊ दे ॥
म्हणूनच भगवंता, अंतरीचा भाव घेई मनाचा ठाव ।
या भावानेच जोडले जाते भगवंता तुझे नाव ॥
‘तिला ज्या साधिकेची सेवा मिळेल, तिचा ती अभ्यास करते. नंतर प्रेमाने त्यांना ‘आई, काकू, ताई’, असे संबोधून, ती त्यांची सेवा त्याच भावाने करते.
परात्पर गुरु डॉक्टरांंच्या खोलीतील अनुष्ठान करत असतांना मला उष्णतेचा त्रास होत नसे; मात्र सभागृहात अनुष्ठान करत असतांना मला तेथे उष्णतेचा पुष्कळ त्रास होत असे.
आपत्काळातही केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे कु. अपाला औंधकर हिने केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यामुळे तिच्यामध्ये झालेले पालट येथे दिले आहेत.