
१. ‘आपण उपयोग करत असलेल्या वस्तूही साधकच आहेत’, असा भाव ठेवायला हवा ! : ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर एका साधिकेने मला वस्तू व्यवस्थित न ठेवण्याविषयीची एक चूक सांगितली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपण एकटेच साधना करत नाही, तर आपण उपयोगात आणत असलेल्या सर्व वस्तूसुद्धा साधना करतात. प्रत्येक ‘वस्तू’ म्हणजे साधकच आहे.’
२. चिंतन सारणी भरतांना मनात कसा भाव ठेवावा ? : ‘चिंतन सारणी भरतांना मनात कोणता भाव ठेवू ?’, याविषयी प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात विचार आला, ‘आपण दिवसभर मिळवलेले धन घरी आणून तिजोरीत ठेवतो. त्यामुळे त्या धनात वाढ होते. त्याचप्रमाणे आपण दिवसभरात केलेली साधना केवळ चिंतन सारणीत नाही, तर आपल्या साधनेच्या तिजोरीत ठेवत आहोत. आपण ती ईश्वराला दाखवण्यासाठी ठेवत आहोत, म्हणजे त्यात प्रतिदिन वाढ होईल !’
– श्री. दीपक लढ्ढा, राजस्थान
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधनेच्या संदर्भात इतरांना जे काही साहाय्य करता येईल, ते मी करतो’, या प्रयत्नांचे आणि संत तुकाराम महाराज यांच्या ‘आता उरलो उपकारापुरता’ या उक्तीशी असलेले साम्य !