
‘मी रामनाथी आश्रमात जात असतांना संपूर्ण प्रवासात कुलदेवी श्री भवानीदेवीचा नामजप करत होतो. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून चारचाकीने आत प्रवेश करतांना ‘माझा कुलदेवीचा नामजप बंद होऊन ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप चालू झाला’, हे आश्रमात काही अंतर चालून गेल्यावर माझ्या लक्षात आले. त्या वेळी ‘मी एखाद्या भगवान शिवाच्या तीर्थक्षेत्री आहे’, असे मला वाटत होते. दुसर्या दिवशी मी आश्रम पहातांना आश्रमात ३ ठिकाणी श्री विद्याचौडेश्वरीदेवीने दिलेला संदेशरूपी आशीर्वाद आणि शिवपिंडीचे चित्र पाहिल्यावर ‘काल माझा नामजप का पालटला ?’, ते मला समजले.’
– श्री. गणेश मुरलीधर बुचडे, पलूस, सांगली. (१२.३.२०२०)
| या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न, तसेच पुढे ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जाणे’, यांमागील कारणे
पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिकेने अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती