(म्हणे) ‘मुसलमान एकत्र आले, तर सर्व जण माझे पाय धरतील !’
वैयक्तिक स्वार्थासाठी धर्माचे राजकारण करणार्या अशा नेत्यांना जनतेने निवडणुकीत धडा शिकवल्यास आश्चर्य वाटू नये !
वैयक्तिक स्वार्थासाठी धर्माचे राजकारण करणार्या अशा नेत्यांना जनतेने निवडणुकीत धडा शिकवल्यास आश्चर्य वाटू नये !
अखिलेश सरकारने मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यासाठी ‘माननीय श्री कांशीरामजी ऊर्दू-अरबी फारसी विश्वविद्यालय’ हे नाव पालटून ‘ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्दू-अरबी आणि फारसी विश्वविद्यालय’, असे नवीन नाव दिले.
‘गेल्या ५ वर्षांत अखिलेश यादव यांना कधीही स्वप्नदृष्टांत झाला नाही आणि अचानक निवडणुकीच्या तोंडावरच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नात कसा आला ? ’, असा प्रश्न निश्चितच सामान्यांच्या मनात उपस्थित होत असणार !
ज्या राजकीय पक्षाने वर्ष १९९० मध्ये अयोध्येतील शेकडो राममंदिरासाठी आंदोलन करणार्या हिंदूंची निर्घृण हत्या केली, त्याच्याकडून असे हिंदुद्रोही कृत्य केले जाणे, यात काय आश्चर्य !
वर्ष १९९१ मध्ये कारसेवकांना गोळ्या घालून ठार करून त्यांचे शव दगड बांधून शरयू नदीमध्ये फेकणारा, तसेच बाबरचे वंशज असणार्या धर्मांधांना खुश करणारा समाजवादी पक्ष कधीतरी रामराज्य स्थापन करू शकेल का ?
इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी संपत्ती जमा केली जात होती, तोपर्यंत आयकर विभाग आणि अन्य सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? देशात असे किती नागरिक असणार ज्यांनी अशा प्रकारे बेहिशोबी संपत्ती जमा केली आहे ! त्यांच्यावर कधी कारवाई होणार ?
अशी धमकी देऊन बर्क हिंदूंना घाबरवू पहात आहेत, हे पहाता उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !
सामाजिक आणि नैसर्गिक शास्त्रात सतत सुधारणा अन् पुनरुज्जीवन होत असते. ‘आपला विचार त्याला अपवाद आहे’, असा समाजवाद्यांना अपसमज असावा.
हिंदूंच्या साधूसंतांचा असा अवमान केल्याच्या प्रकरणी अखिलेश यादव यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक करायला हवी होती !
गोहत्येचे समर्थन करणारे काँग्रेसमधील धर्मांध नेते गोहत्या आणि गोतस्करीच करणार, यात आश्चर्य ते काय ? अशा काँग्रेसला हिंदूंनी निवडणुकीत धडा शिकवूनही जाग आलेली नाही, त्यामुळे तिला राजकीयदृष्ट्या संपवणेच योग्य !