भारताला राज्यघटनेद्वारे हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

जयपूर येथील ‘ज्ञानम्’ महोत्सवात ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ परिसंवाद !

सनातन धर्माच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे लक्ष्य पूर्ण करा ! – कपिल मिश्रा, संस्थापक, हिंदु इकोसिस्टम

हिंदु जनजागृती समिती आयोजित उत्तर भारत हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले !

अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? हे घटनाविरोधी नाही का ?

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

या दौर्‍यामध्ये त्यांनी संत, हिंदुत्वनिष्ठ आणि लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली. या दौर्‍याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.

हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदूंच्या लक्ष्यित हत्या थांबलेल्या नाहीत. अशा स्थितीत हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

या दौर्‍यामध्ये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी तेथील संत, आध्यात्मिक संस्थांचे पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ, प्रतिष्ठित आणि उद्योजक यांच्या भेटी घेतल्या, तसेच विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. याविषयीचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.

हिंदु धर्माच्या शिकवणुकीतून आपण खर्‍या धर्मनिरपेक्षतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आपल्याला अभिमन्यू बनून बलीदान द्यायचे नाही, तर अर्जुन बनायचे आहे. भक्तांचा कधी बळी जात नाही; म्हणून भक्त बनले पाहिजे. एका भक्तासाठीही देवाला प्रकट व्हावे लागते. आपल्याला लढायचे नाही, तर देवाने आपल्याला माध्यम बनवून कार्य केले पाहिजे.

धर्मावर होणारे आघात वैध मार्गाने रोखणे हे सर्वांचे कर्तव्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्मशिक्षण घेणे महत्वाचे आहे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म समजला की, त्याचे आचरण करणे सुलभ होते आणि त्यामुळे धर्माविषयी स्वाभिमान निर्माण होतो. परिणामी आपण धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी आपण सक्षम बनतो.

वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या कवितेविषयी ऐकल्यावर देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे  यांच्या चरणी केलेले आत्मनिवेदन !

वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या कवितेविषयी ऐकल्यावर देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे  यांच्या चरणी केलेले आत्मनिवेदन येथे दिले आहे.