कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने दसरा चौक येथे निषेध !
आमदार आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील ८ कोटी वीरशैव लिंगायत बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
आमदार आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील ८ कोटी वीरशैव लिंगायत बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय.टी.’ची) नियुक्ती केली. पाटील यांनी विधान परिषदेतही उत्खननाचे सूत्र उपस्थित केले.
या देशात हिंदू बहुसंख्य असूनही त्यांच्या धर्माची तुलना डेंग्यूचे डास, मलेरिया, कोरोना, एड्स यांच्याशी करून तो संपवण्याचे चिथावणीखोर वक्तव्य उदयनिधी स्टॅलीनसारखे नेते करत आहेत.
शेतकर्यांमध्ये असलेला सरकारी धोरणांच्या विरोधातील प्रचंड रोष दूर होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार !
कितीही संकटे आली, तरी वारकरी संप्रदायाने भेदाभेद न पाळण्याची विचारधारा टिकवून ठेवली आहे, हे विशेष आहे. देशाच्या हितासाठी असलेली ही विचारधारा रुजवण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाविषयीच्या पूर्वानुभवावरून गणेशोत्सवाच्या काळात असे कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य ? याचा राजकीय पक्षांनी विचार करावा !
गणेशोत्सवात अथर्वशीर्ष म्हणणे, हे सयुक्तिक आहे; परंतु या काळात फुलेवाड्यात जाण्याचा काय संबंध ? पुणेकरांच्या मनात फुलेवाड्याविषयी कोणताही द्वेष नाही; मात्र अशी वक्तव्ये मंत्र्यांकडून जातीद्वेषापोटीच केली जात आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
प्रत्येक गोष्टीला जातीयतेच्या चष्म्यातून पहाणारे जातीयवादी आव्हाड ! अनेक मंदिरांकडून दिल्या जाणार्या सुविधांचा लाभ मुसलमान मोठ्या प्रमाणात घेतात, त्यावर आव्हाड काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
लोकशाहीला धाब्यावर बसवून आणीबाणीच्या काळात राज्यघटनेत घुसडलेल्या या शब्दांवरून एवढी वर्षे ज्यांनी अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचे राजकारण केले, त्यांना हे शब्द हटवल्यावर पोटशूळ उठला नाही, तरच नवल होय !