देशातील १५ राज्यांमध्ये पूरसदृश स्थिती !
देशात मोसमी पावसाचे आगमन होऊन ५० दिवस उलटून गेले आहेत. देशातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील कोकण, तसेच गोवा राज्यात चांगला पाऊस पडला आहे.
देशात मोसमी पावसाचे आगमन होऊन ५० दिवस उलटून गेले आहेत. देशातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील कोकण, तसेच गोवा राज्यात चांगला पाऊस पडला आहे.
या ठिकाणी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. इम्रान आणि त्याचे साथीदार आतंकवादी कट रचण्यासाठी या ठिकाणाचा वापर करत होते. जयपूर येथे घातपात करण्याचा इम्रान याच्यावर आरोप आहे.
सीमा हैदर हिच्यावर आतंकवादविरोधी पथक लवकर कारवाई करणार असेल, तर ठीक आहे, अन्यथा करणी सेना तिला देशाबाहेर पाठवेल, अशी चेतावणी करणी सेनेचे उपाध्यक्ष मुकेशसिंह रावल यांनी दिली आहे.
उज्जैन येथे भगवान महाकालच्या यात्रेच्या वेळी छतावरून यात्रेकरूंवर थुंकणार्या तिघांच्या घरावर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. १७ जुलै या दिवशी येथील खार कुआ भागात ही घटना घडली होती.
येणार्या ६ मासात समान नागरी संहिता अंमलात आणावी, १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण केले जावे यांसह राज्यातील खासगी मंदिरांमध्ये भ्रमणभाष बंदी केली जावी, अशी मागणी श्री. प्रमोद मुतालिक यांनी केली.
नीती आयोगाने नुकताच ‘राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक : प्रगतीसंबंधी समीक्षा २०२३’ या नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
हिंडनबर्ग आस्थापनाने त्यांचा लाभ आणि स्वार्थ पाहूनच आमच्यावर आरोप केले. सामाजिक माध्यमे आणि विविध बातम्या यांच्या माध्यमातून आमच्या विरोधात भ्रामक गोष्टी पसरवण्यात आल्या-गौतम अदानी
भाजपविरोधी पक्षांची बैठक १८ जुलै या दिवशी येथे पार पडली. या बैठकीला २६ राजकीय पक्षांचे प्रमुख, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हाही लव्ह जिहादच होय ! असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची, तर सरकारने कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !
‘राजुगारी कोडी पुलाव’ (राजाचा कोंबडा पुलाव) या आगामी तेलुगु चित्रपटामध्ये देवता आणि संत यांच्या करण्यात आलेल्या अवमानाला हिंदुत्वनिष्टांनी विरोध केला. त्यानंतर चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यात आले असल्याची माहिती निर्मात्याने दिली.