Unnao : उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात भारतीय किसान युनियनचा नेता ठार !
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी हिंदू वर्गणी गोळा करत असतांना धर्मांध आक्रमक
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी हिंदू वर्गणी गोळा करत असतांना धर्मांध आक्रमक
केरळ राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना !
श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांसाठी मशीद बांधण्यासाठी अयोध्येत ५ एकर भूमी देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार धन्नीपूर येथे सरकारकडून ५ एकर भूमी देण्यात आली.
भारताचे समर्थन करणार्या मालदिवियन डेमोक्रॅटिक पक्षाने राजधानीत झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. देशातील विरोधी पक्ष असलेल्या एम्.डी.पी.चे उमेदवार एडम अजीम मालेचे नवे महापौर असतील.
हिंदू कधी कायदा हातात घेत नाहीत. जे कायदा हातात घेतात त्यांच्यावर काँग्रेस सरकार कधीही कारवाई करत नाही, हा इतिहास आणि वर्तमान आहे. सिद्धरामय्या जर असे बोलत असतील, तर त्यांनी कृतीही करून दाखवावी !
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मुसलमान अनुयायांचा वारसा घेऊन काँग्रेस हिंदुद्वेषाचे राजकारण करत आहे. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाची थट्टा करणार्या आणि उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाकारणार्या काँग्रेसला येत्या निवडणुकीमध्ये जनता नाकारेल.
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी चालू असलेली उर्दू घरांची निर्मिती सरकारने तात्काळ थांबवावी !
‘चीनच्या समर्थनावरून मालदीवचा भारताला धमकी देण्याचा प्रकार म्हणजे आत्मघात होय’, हे भारताने कृतीतून त्याला दाखवून दिले पाहिजे. असे केल्याविना चीनला योग्य संदेश जाणार नाही !
यावरून ‘धर्मांध आता सर्वसामान्य हिंदु महिलांसह महिला पोलिसांनाही लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवत आहेत’, हे सिद्ध होते. लव्ह जिहाद्यांवर वेळीच कठोर कारवाई न केल्यामुळे त्यांचे धाडस वाढत चालले आहे, हे पोलिसांना लज्जस्पद ! हिंदु महिलांच्या रक्षणासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !