मॉलमधील वाईनविक्री शेतकर्यांच्या हिताची ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्कमंत्री
धान्यापासून वाईन किंवा दारू बनवण्याच्या प्रक्रियेवर बरेच बोलले जाते. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी असे प्रकल्प चालवले जातात; मात्र यामुळे युवापिढी मद्यपी होईल, त्याचे काय ? ‘सरकारने याचाही विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा’, असेच जनतेला वाटते !