विशाळगड, शिवडी यांसह अन्य गडांवरील अतिक्रमण हटवण्याचे काम हे हिंदुत्वनिष्ठ शासन करेल ! – नीतेश राणे, आमदार, भाजप
अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवल्याने भाजपकडून मुंबईत जल्लोष
अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवल्याने भाजपकडून मुंबईत जल्लोष
हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार न करणार्या दुकानांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार चालत आहे. कारागृहातील समस्यांविषयी मी त्यांची भेट घेणार आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘ श्री. सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर इंग्रजांनी ब्रिटनमध्ये नेलेली ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्याविषयी आम्ही केंद्र सराकरला विंनती केली आहे.
संजय राऊत यांच्या जामिनाच्या वेळी न्यायालयाने अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
संजय राऊत यांच्या जामिनाच्या वेळी न्यायालयाने अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार चालत आहे. कारागृहातील समस्यांविषयी मी त्यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माझ्यासमवेत काय झाले, हे त्यांना सांगीन, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने स्वत:च्या मर्जीनुसार आरोपी निवडले आहेत. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान हे मुख्य आरोपी असतांना अद्याप त्यांना अटक का करण्यात आलेली नाही ?
गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन संमत करण्यात आला. ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयात त्यांच्या जामिनावर सुनावणी चालू होती.
भारत ही पुण्य आणि धर्म भूमी आहे. स्वामी विवेकानंद यांनी ‘पाश्चात्त्य लोक देवापेक्षा देहावर प्रेम करतात; परंतु या जगात एका देशातील लोक देहापेक्षा देवावर प्रेम करतात, तो देश भारत आहे’, असे भारतदेशाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.