एस्.टी. बस चालवतांना भ्रमणभाषवर बोलण्‍यास चालकांना प्रतिबंध !

एस्.टी. बस चालवत असतांना भ्रमणभाषवर बोलणे अथवा ‘हेडफोन’ घालून भ्रमणभाषवरील गाणी, ‘व्‍हिडिओ’ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्‍ये चालकाकडून घडल्‍यास त्‍यांच्‍यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्‍याचे निर्देश एस्.टी. प्रशासनाने दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसप्रवासात आलेला एक त्रासदायक अनुभव

महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसप्रवासात मला आलेला कटू अनुभव देत आहे.

दीपावलीच्‍या कालावधीत कोल्‍हापूर एस्.टी. विभागाला ७ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्‍पन्‍न !

दीपावलीच्‍या कालावधीत तिकीटदरात १० टक्‍के हंगामी वाढ करण्‍यात आली होती. त्‍याचा लाभही एस्.टी.च्‍या उत्‍पन्‍न वाढीवर झाला.

Exclusive : एस्.टी. महामंडळाच्या मुख्य इमारतीचा भाग ढासळला !

गंभीर स्थिती असूनही मागील ८ वर्षांपासून या इमातीच्या बांधकामाचा प्रस्ताव रखडला आहे.

Exclusive : एस्.टी. महामंडळाच्या ३० बसस्थानकांवर ‘बी.ओ.टी.’ तत्त्वावर गाळे बांधणार !

यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती एस्.टी. महामंडळाच्या एका अधिकर्‍याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

राज्‍य परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्‍या दरापेक्षा अधिक भाडे आकारणी झाल्‍यास तक्रार करा ! – पी.व्‍ही. साळी, साहाय्‍यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 

राज्‍य परिवहन प्राधिकरणाने दीपावली सणानिमित्त महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाचे दरपत्रक ठरवून दिलेले आहे. खासगी बस वाहतूकदारास या दराच्‍या ५० टक्‍के अधिक आकारणी करण्‍यास अनुमती देण्‍यात आली आहे.

सौंदत्ती यात्रेच्‍या कालावधीत बसगाड्यांचे दर गतवर्षीप्रमाणे असावेत ! – कोल्‍हापूर जिल्‍हा रेणुका भक्‍त संघटनेचे निवेदन

डिसेंबरमध्‍ये होणार्‍या कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी भाविकांनी बसगाड्यांकडे दर पत्रकाची मागणी केली होती. या संदर्भात कोल्‍हापूर येथील अधिकार्‍यांनी यात कोणतीही सवलत मिळणार नाही, असे सांगितले होते.

मंत्री उदय सामंत यांच्‍या चर्चेनंतर एस्.टी.चा संप मागे !

मागण्‍यांच्‍या संदर्भात दिवाळीनंतर मुख्‍यमंत्र्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्‍यात येणार आहे. या बैठकीतील निर्णयांची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आरामदायी गाड्यांच्या मालकांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबावा !

खासगी बसगाड्यांकडून होणारी लूट थांबवण्याविषयी एका पत्रकाराला आवाज उठवावा लागतो, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! प्रशासन स्वतःहून अशा गोष्टींची नोंद घेऊन कार्यवाही का करत नाही ?

टोलमधून एस्.टी.ला मुक्ती देण्याची मागणी !

एस्.टी.चा संचित तोटा ९००० कोटी रुपयांच्या घरात असून पुरवठादारांची ८५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. याचा फेरविचार करून टोलमधून एस्.टी.ला मुक्ती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एस्.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.