अधिकाधिक जागा भाड्याने देऊन एस्.टी. विकासासाठी निधी उभारू ! – भरतशेठ गोगावले
या वेळी भरतशेठ गोगावले म्हणाले, ‘‘वर्ष २००२ पासून एस्.टी. महामंडळाच्या जागा व्यावसायिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी ३० वर्षांकरता भाड्याने देण्यात येत होत्या.
या वेळी भरतशेठ गोगावले म्हणाले, ‘‘वर्ष २००२ पासून एस्.टी. महामंडळाच्या जागा व्यावसायिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी ३० वर्षांकरता भाड्याने देण्यात येत होत्या.
एस्.टी. महामंडळाला लवकरच नवीन २ सहस्र २०० नवीन गाड्या प्राप्त होणार आहेत. एस्.टी. कामगारांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
समाजातील दिवसेंदिवस वाढणारी हिंसक वृत्ती धोकादायक !
गेली ५ ते ६ वर्षे अनेक आर्थिक संकटांचा सामना करणारे एस्.टी. महामंडळ ९ वर्षांनी, ऑगस्ट-२०२४ मध्ये एस्.टी. महामंडळ लाभात आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव ! या उत्सवासाठी कोकणात लाखो गणेशभक्त येत असतात. खासगी वाहने, रेल्वे यांसह राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांतूनही मोठ्या प्रमाणात हे गणेशभक्त कोकणात येतात.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा, वाई आणि महाबळेश्वर मध्यवर्ती बसस्थानकांच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी ४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
राज्य परिवहन महामंडळातील (एस्.टी.) कर्मचार्यांच्या मूळ वेतनामध्ये एप्रिल २०२० पासून ६ सहस्र ५०० रुपयांची वाढ करण्यात येईल, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
४ सप्टेंबरलाही राज्यभर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोकणातील बसगाड्यांची वाहतूक रखडल्याने प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत आहेत. संपामुळे एस्.टी.चा १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला आहे.
हिंदूंच्या ऐन सणाच्या वेळी केल्या जाणार्या संपामुळे हिंदूंना धर्मपालनास अडथळे येणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
काही वाहनचालक गाड्यांच्या हेडलाईटमध्ये डोळ्यांना त्रासदायक होतील अशा पद्धतीने दिवे बसवतात. त्यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्यात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.