सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

धर्मसूर्य आणि ज्ञानसूर्य असलेल्या; ब्राह्मतेज आणि ज्ञानतेज असलेल्या; शिष्यभावात रहाणार्‍या आणि पूर्णप्रयत्नरत असलेल्या श्री श्री जयंत नावाच्या परात्पर गुरूंची मी आराधना (भक्ती) करतो.

कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वतःसाठी नामजप न करता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे साधक यांच्यासाठी नामजप करणार्‍या श्रीमती शुभा (स्मिता) राव !

​मी सकाळी नामजप करायला आरंभ केला. त्या वेळी मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. त्यांना पाहून ‘हा नामजप त्यांच्यासाठीच करूया’, असे मला वाटले.

बालपणापासून नामस्मरणाचा संस्कार झाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले गुरु म्हणून लाभल्याचे लक्षात येणे

मी नामस्मरण करत शाळेत जाऊ लागले आणि खरंच त्या दिवशी मला चिडवणारी मुले तिथे नव्हती. दुसर्‍या दिवशीही मी नामस्मरण करत गेले; परंतु त्या मुलांपैकी कुणी मला काही बोललेच नाही. तेव्हा मला आईचे म्हणणे पटले.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करतांना श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना आलेल्या अनुभूती

‘नागदेवता माझ्या डोक्यावर फणा धरून रक्षणासाठी उभी आहे.’ मला कधी कधी शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन श्री लक्ष्मीसहित होते. तेव्हा मी श्री लक्ष्मीमातेला ‘माते, तुझे हात चेपून देऊ का ? युगानुयुगे तू सेवेत आहेस. तू अव्याहतपणे सेवा करतेस’, असे विचारतो.

सतत भावावस्थेत असल्याने ‘कोरोना’सारख्या संकटाच्या वेळीही निश्‍चिंत आणि स्थिर असणार्‍या श्रीमती शुभा (स्मिता) राव !

माझा सतत नामजप चालू असतो. मला घरात एकटे वाटत नाही. घरात प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) अस्तित्व जाणवते. ते मला सूक्ष्मातून म्हणतात, ‘तू एकटी नाहीस. मी तुझ्या समवेत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्‍लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्‍लोक सुचवले. भाग २.

श्री क्षेत्र बेलगुरु, कर्नाटक येथील स्वामी बिंदू माधव शर्मा यांचा देहत्याग

स्वामी बिंदू माधव शर्मा हे कवी, नाटककारही होते, तसेच त्यांनी अनेक ग्रंथ आणि कविता लेखन केले आहे. कर्नाटकातील विजयनगरच्या शासनकाळात बांधलेल्या श्री मारुति मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला होता. त्यांनी कोटी रुद्रयागही केला होता.

देवतेला भावपूर्ण नैवेद्य दाखवून तो ‘प्रसाद’ या भावाने ग्रहण केल्याने व्यक्तीला होणारा आध्यात्मिक लाभ !

‘हिंदु धर्मात देवतेला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो’, या संदर्भात सनातनच्या रामनाथी आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’कडून वैज्ञानिक चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणे, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण …

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले