शारीरिक, मानसिक आणि वाणी यांद्वारे तपाचे प्रकार

‘भजन, नामजप मोठ्याने करणे हे कायिक आणि वाचिक तप. ओठ न हलवता, मनात करणे हे मानसिक तप. देवाचे ध्यान करणे,

संन्यास म्हणजे काय ?

कर्मयोग्याला जे साधत नाही, ते अद्भुत कर्म हे संन्यासी करतात. चिंतेने, दुःखाने, तणावाने, संसारतापाने आत्महत्याच करायची बाकी उरली आहे. अशा कित्येकांना या संन्याशांनी जीवन दिले. त्यांचे ऋण कसे फेडाल ?

मनुस्मृतिनुसार दुष्कर्माची फळे !

‘मनाने जीव जे अशुभ कर्म करतो, त्याचे फळ मनानेच भोगतो. वाणीने केलेल्या पाप-पुण्याचे फळ, वाणीद्वारा भोगतो. शरिराने केलेले पाप-पुण्याचे फळ, शरिरानेच भोगतो; म्हणून मानसिक, वाचिक, कायिक अशुभ कर्मे सोडावीत.

हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे श्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्म आणि संस्कृती ही सर्व धर्म, पंथ अन् समाज यांना आत्मसात् कशी करून घेते, याविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींशी यापूर्वी चर्चा झाली. परोपरीचे दाखले दिले. समाज आणि संस्कृती यांचा विकास अन् भरभराट करण्याची हिंदूंची पद्धत खरोखर स्तिमित करणारी आहे.

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे मौलिक विचारधन !

‘सफल (यशस्वी) तोच, ज्याच्या अंतःकरणात कोणतीच समस्या नाही. त्याच्या जीवनातून प्रकाश ओसंडतो, अंधार नव्हे. हीच खरी सफल व्यक्ती.’

साक्षीत्व

‘साक्षी ही अवस्था विलक्षण विलोभनीय आहे. येथे शुद्ध विश्रांती आहे, परम विश्राम आहे. नाना योनी भटकून परिश्रांत झालेला असा जीव, ज्या वेळी त्या साक्षीत्व दशेला प्राप्त होतो, तेव्हा त्याचे संसार भ्रमण थांबते.

भगवंताकडून येणार्‍या वादळात बेदरकारपणे झेप घेणे महत्त्वाचे !

‘जीवनात असा एक क्षण येतो की, ज्या वेळी झंझावाती वादळ (तुफान) उसळते. भगवंताचे वादळ असते ते. त्या क्षणी जो सावध राहून वादळात (तुफानात) बेदरकारपणे झेप घेतो. वादळाशी (तुफानाशी) झुंजतो.

श्रुति हेच सनातन हिंदु धर्म आणि संस्कृतीची महनीयता असून तिलाच शरण जायला हवे !

‘जीव, जगत, जगदीश्वर आणि त्यांचा परस्पर संबंध यांचे ज्ञान मानवी बुद्धीला अशक्य आहे. देव, आत्मा, ब्रह्म, त्यांचे संबंध, मृत्यूनंतरचा जीवात्म्याचा प्रवास, स्वर्ग, नरक, विश्वाचे मूळ, धर्म आणि अधर्म यांपासून उद्भवणारे पुण्य आणि पाप…

युरोपियनांचे जडवादी सिद्धांत आणि प्राचीन हिंदु संस्कृतीचे धर्मसिद्धांत !

‘गेली काही शतके जडवादी सिद्धांतांनी धर्मसिद्धांतांना नाकारले. या धारणांचा प्रभाव होता आणि अजूनही आहे. युरोपियनांनी ‘सत्ये’ नाकारली, जी त्यांना ठाऊकच नव्हती.

धर्माचरण अतीशीघ्र करण्याची आवश्यकता !

‘म्हातारपणी धर्म करू’, असे म्हणतो, तेही घडत नाही. कसे घडेल ? कारण जीवनभर जे वळण पडले, ते एकाएकी म्हातारपणी पालटता कसे येईल ?’