भगवंताकडे फळ न मागणार्‍यालाच सर्वकाही मिळते !

भक्त म्हणतो, ‘‘भगवंता, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या इच्छेचे मूल्य शून्य !’’

हिंदु राष्ट्राची उभारणी !

हिंदु राष्ट्राची उभारणी केवळ आधिभौतिक स्तरावरची नसून तिला सनातन धर्माचे अधिष्ठान असणे 

स्‍त्रीचे माहात्‍म्‍य !

‘स्‍त्री ही श्रेष्‍ठतम शक्‍ती आहे. समान हक्‍क नव्‍हे, तर स्‍त्रीचा हक्‍क पुरुषापेक्षा अधिक आहे. ‘स्‍त्री श्रेष्‍ठ आहे’, असे धर्म सांगतो. मनु नारीपूजा करायला सांगतो; कारण स्‍त्रीचा अधिकार पुरुषापेक्षा मोठा आहे.

शारीरिक, मानसिक आणि वाणी यांद्वारे तपाचे प्रकार

‘भजन, नामजप मोठ्याने करणे हे कायिक आणि वाचिक तप. ओठ न हलवता, मनात करणे हे मानसिक तप. देवाचे ध्यान करणे,

संन्यास म्हणजे काय ?

कर्मयोग्याला जे साधत नाही, ते अद्भुत कर्म हे संन्यासी करतात. चिंतेने, दुःखाने, तणावाने, संसारतापाने आत्महत्याच करायची बाकी उरली आहे. अशा कित्येकांना या संन्याशांनी जीवन दिले. त्यांचे ऋण कसे फेडाल ?

मनुस्मृतिनुसार दुष्कर्माची फळे !

‘मनाने जीव जे अशुभ कर्म करतो, त्याचे फळ मनानेच भोगतो. वाणीने केलेल्या पाप-पुण्याचे फळ, वाणीद्वारा भोगतो. शरिराने केलेले पाप-पुण्याचे फळ, शरिरानेच भोगतो; म्हणून मानसिक, वाचिक, कायिक अशुभ कर्मे सोडावीत.

हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे श्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्म आणि संस्कृती ही सर्व धर्म, पंथ अन् समाज यांना आत्मसात् कशी करून घेते, याविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींशी यापूर्वी चर्चा झाली. परोपरीचे दाखले दिले. समाज आणि संस्कृती यांचा विकास अन् भरभराट करण्याची हिंदूंची पद्धत खरोखर स्तिमित करणारी आहे.

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे मौलिक विचारधन !

‘सफल (यशस्वी) तोच, ज्याच्या अंतःकरणात कोणतीच समस्या नाही. त्याच्या जीवनातून प्रकाश ओसंडतो, अंधार नव्हे. हीच खरी सफल व्यक्ती.’

साक्षीत्व

‘साक्षी ही अवस्था विलक्षण विलोभनीय आहे. येथे शुद्ध विश्रांती आहे, परम विश्राम आहे. नाना योनी भटकून परिश्रांत झालेला असा जीव, ज्या वेळी त्या साक्षीत्व दशेला प्राप्त होतो, तेव्हा त्याचे संसार भ्रमण थांबते.