परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन
साधकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर परात्पर गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
साधकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर परात्पर गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
‘नामजपादी उपाय करतांना लढाऊ वृत्ती हवी आणि ते चिकाटीने करायला हवेत. उपाय करतांना केवळ नामजप करत न रहाता नामजपासह शरिरावर आलेले आवरणही काढावे.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू बोलत असतांना ‘आईच माझी चौकशी करत असून ती मला उपाय सांगत आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यांच्या बोलण्याने मी उत्साही आणि आनंदी झाले.
साधनेमुळे खर्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे नियमित साधना करून ईश्वराचा आदर्श भक्त व्हा, असे प्रतिपादन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.
अहं शेतात उगवणार्या तणासारखा आहे, ज्याला संपूर्णत: नष्ट केल्याविना ईश्वरीकृपेचे पीक उगवत नाही. त्यामुळे सतत त्याची छाटणी करत रहावी लागते.
पू. भाऊकाका यांच्या समवेत खोलीत निवास करतांना एका साधकाला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत . . .
गोव्याच्या इतिहासावर सखोल अभ्यास करून तो लोकाभिमुख करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटनांनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत – प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज
किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांचा २२ डिसेंबर या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी शारीरिक त्रासांसाठी सांगितलेले उपाय येथे देत आहोत.
आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी या दिवशी पू. संदीप आळशी यांचा वाढदिवस आहे. त्यांनी ‘सेवेची फलनिष्पत्ती वाढवण्यासंदर्भात साधकांना केलेले मार्गदर्शन इथे देत आहोत . . .
पुजार्याच्या पाया पडायला आम्हाला कमीपणा वाटत नाही; त्याला परंपरेचा आधार आहे; पण उद्या मंदिर सरकारच्या कह्यात गेल्यावर तसे करायला आम्हाला लाज वाटेल.’’