इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान नाही !

इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान नाही !

‘इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान आहे. पूर्वेकडील राज्य म्हणजे अनागोंदी कारभार आहे’, असा प्रचार पाश्चात्त्य जगताकडून सातत्याने केला गेला. हा प्रचार किती खोटा आहे, हे लक्षात आणून देणारी उद्बोधक आणि उपयुक्त माहिती आपल्याला ठाऊक असली पाहिजे. त्यासाठीच हा लेख प्रपंच !

समलिंगी विवाह हा अनैसर्गिक आचार आणि विकृतीच !

समलिंगी विवाह हा अनैसर्गिक आचार आणि विकृतीच !

समलिंगी विवाह हा निसर्गनियमांच्या विरुद्ध असल्याने त्याज्य असल्याचे संस्कार करण्याचे दायित्व आपल्या प्रत्येकावर आहे. आपण हे दायित्व पार पाडले नाही, तर ही विकृती अधिक वेगाने सर्वत्र पसरण्यास वेळ लागणार नाही आणि माणसाचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल अन् हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाचार्याची आवश्यकता नाही.

सुदृढ मन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स) !

सुदृढ मन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स) !

पालकांनी मुलांच्‍या हातामध्‍ये आधुनिक उपकरणे देण्‍यापूर्वी त्‍या मुलांची मने सुदृढ आणि निकोप ठेवण्‍यासाठी पराकाष्‍ठेने प्रयत्न करणे नितांत आवश्‍यक आहे. आपण ही काळजी घेतली नाही, तर माणसाचे जीवन मातीमोल होण्‍यास वेळ लागणार नाही.

सावरकर यांनी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही !

सावरकर यांनी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही !

सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील ४ थे प्रकरण ‘सद्गुण विकृती’ हे आहे. या प्रकरणात सावरकर यांनी ‘हिंदूंच्या सद्गुण विकृतीमुळे काही समस्या निर्माण झाल्या’, असे म्हटले आहे.

तोच खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा जन्‍मदिवस !

तोच खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा जन्‍मदिवस !

ज्‍या दिवशी आर्य म्‍हणावणार्‍या नृपश्रेष्‍ठांनीच नव्‍हे, तर भक्‍तीपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनी सुद्धा प्रभु रामचंद्रांच्‍या त्‍या लोकाभिराम रामभद्राच्‍या साम्राज्‍य सिंहासनाला आपली भक्‍तीपूर्वक राजनिष्‍ठा सादर केली. तोच दिवस आपल्‍या खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा, हिंदू जातीचा जन्‍मदिवस ठरला !

छत्रपती शिवरायांचे कडवी झुंज देणारे आरमार

छत्रपती शिवरायांचे कडवी झुंज देणारे आरमार

त्या वेळच्या सत्ताधिशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कुणीही पुढे सरसावले नाही. याला अपवाद केवळ छत्रपती शिवरायांचा होता.

शक्‍तीचा सिद्धांत

शक्‍तीचा सिद्धांत

विश्‍वातील सर्वांत मोठे न्‍यायालय म्‍हणजे इतिहास ! इतिहासाच्‍या न्‍यायालयात दिला गेलेला निर्णय किंवा न्‍याय नेहमीच शक्‍तीशाली राष्‍ट्राच्‍या किंवा व्‍यक्‍तीच्‍या बाजूने दिला गेला आहे.

इस्‍लामी राजवटीत रामनामाचा उपयोग

इस्‍लामी राजवटीत रामनामाचा उपयोग

श्रीराम संपूर्ण हिंदु समाजाचे आराध्‍य दैवत आहेत; म्‍हणून स्‍वातंत्र्यवीर सावरकर म्‍हणतात, ‘‘ज्‍या दिवशी हिंदू समाज प्रभु श्रीरामांना विसरेल, त्‍या दिवशी हिंदुस्‍थानला ‘राम’ म्‍हणावे लागेल.’’ याचा अर्थ ज्‍या दिवशी हिंदु समाजाला श्रीरामांचे विस्‍मरण होईल, त्‍याच दिवशी हिंदुस्‍थान ‘राष्‍ट्र’ म्‍हणून या भूतलावर अस्‍तित्‍वात रहाणार नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर : अशिलासाठी (भारतमातेसाठी) जन्मठेप भोगणारा अधिवक्ता !

स्वातंत्र्यवीर सावरकर : अशिलासाठी (भारतमातेसाठी) जन्मठेप भोगणारा अधिवक्ता !

आज शनिवार, २५ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा (तिथीनुसार) ‘आत्मार्पणदिन’ (स्मृतीदिन) आहे. त्या निमित्ताने…