सावरकर यांनी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही !
सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील ४ थे प्रकरण ‘सद्गुण विकृती’ हे आहे. या प्रकरणात सावरकर यांनी ‘हिंदूंच्या सद्गुण विकृतीमुळे काही समस्या निर्माण झाल्या’, असे म्हटले आहे.
सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील ४ थे प्रकरण ‘सद्गुण विकृती’ हे आहे. या प्रकरणात सावरकर यांनी ‘हिंदूंच्या सद्गुण विकृतीमुळे काही समस्या निर्माण झाल्या’, असे म्हटले आहे.
ज्या दिवशी आर्य म्हणावणार्या नृपश्रेष्ठांनीच नव्हे, तर भक्तीपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनी सुद्धा प्रभु रामचंद्रांच्या त्या लोकाभिराम रामभद्राच्या साम्राज्य सिंहासनाला आपली भक्तीपूर्वक राजनिष्ठा सादर केली. तोच दिवस आपल्या खर्याखुर्या हिंदु राष्ट्राचा, हिंदू जातीचा जन्मदिवस ठरला !
त्या वेळच्या सत्ताधिशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कुणीही पुढे सरसावले नाही. याला अपवाद केवळ छत्रपती शिवरायांचा होता.
विश्वातील सर्वांत मोठे न्यायालय म्हणजे इतिहास ! इतिहासाच्या न्यायालयात दिला गेलेला निर्णय किंवा न्याय नेहमीच शक्तीशाली राष्ट्राच्या किंवा व्यक्तीच्या बाजूने दिला गेला आहे.
श्रीराम संपूर्ण हिंदु समाजाचे आराध्य दैवत आहेत; म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘‘ज्या दिवशी हिंदू समाज प्रभु श्रीरामांना विसरेल, त्या दिवशी हिंदुस्थानला ‘राम’ म्हणावे लागेल.’’ याचा अर्थ ज्या दिवशी हिंदु समाजाला श्रीरामांचे विस्मरण होईल, त्याच दिवशी हिंदुस्थान ‘राष्ट्र’ म्हणून या भूतलावर अस्तित्वात रहाणार नाही.
आज शनिवार, २५ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा (तिथीनुसार) ‘आत्मार्पणदिन’ (स्मृतीदिन) आहे. त्या निमित्ताने…
देशातील संत, संन्यासी आणि सर्वसामान्य हिंदू जनता सारेच ‘हे (भारत) हिंदु राष्ट्र आहे’, असे सातत्याने म्हणत आहेत. ‘हिंदुस्थान हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावा’, अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे.
आज, १७ फेब्रुवारी २०२३ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १४० व्या स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
विज्ञानाने प्रगती केली असली आणि मानवाचे भौतिक जीवन आमूलाग्र पालटलेले असले, तरीसुद्धा मानवाची मानसिकता पालटलेली नाही. आजही समाजामध्ये विकृत मनोवृत्तीची माणसे आढळतात. भौतिक विकास झाला; पण मनोविकास, बौद्धिक विकास आणि भावनिक विकास झाला, असे म्हणता येत नाही….
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शुद्धी चळवळीवर जोर दिला होता. मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मातील धर्मप्रसारक हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करून हिंदूंचे संख्याबळ रोडावण्याचा प्रयत्न करत होते.