‘पूजा स्थळ कायद्या’तील काही कलमांच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘पूजा स्थळ कायदा १९९१’च्या (‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट, १९९१’च्या ) काही कलमांच्या वैधतेला भाजपचे माजी खासदार चिंतामणी मालवीय यांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले.

यांना कारागृहात डांबा !

‘भगवान शिव मनुष्य होते कि दगड ? तेथे शिवाचे लिंग सापडले आहे कि दगड ? शिवलिंग असते, तर ते विरघळले असते’, असे संतापजनक विधान समाजवादी पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते लाल बिहारी यादव यांनी ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावरून केले आहे.

भगवान शिव मनुष्य थे या पत्थर ? ज्ञानवापी में मिला वह शिवलिंग या पत्थर ? – समाजवादी पार्टी के विधायक लाल बिहारी यादव

इन पर कार्रवाई कब होगी ?

भगवान शिवाचे लिंग सापडले कि दगड ?

लाल बिहारी यादव यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या विरोधात असे विधान केले असते, तर त्यांची हत्या करण्याचा फतवा अद्याप निघाला असता आणि इस्लामी देशांतून त्यांना विरोध झाला असता !

नूपुर शर्मा यांचे काय चुकले ?

‘इस्लामी देश त्यांच्या धार्मिक श्रद्धांविषयी जितके सतर्क आणि कठोर असतात’ तितके भारत सरकार बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांच्या अवमानाच्या संदर्भात किंवा हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात सतर्क आणि कठोर का होत नाही ?’

उपोषणामुळे अविमुक्तेश्‍वरानंद यांची प्रकृती बिघडली

स्वामींना स्वतःच पूजा करण्यासाठी जायची इच्छा आहे असे नाही, तर कुणीही जाऊन शिवलिंगाची पूजा चालू करावी, अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत पूजा चालू होणार नाही, तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत.

ही मागणी मान्य करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ‘काशी धर्म परिषदे’च्या बैठकीत साधू आणि संत यांनी ‘ज्ञानवापीच्या प्रकरणात न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जर तेथे पूजेला अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे’, अशी मागणी केली आहे.

ज्ञानवापीमध्ये पूजेची अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे !

काशी धर्म परिषदेच्या बैठकीत साधू आणि संत यांनी एकूण २२ ठराव संमत केले. या वेळी ‘ज्ञानवापीच्या प्रकरणात न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जर तेथे पूजेला अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे, अशी मागणी करण्यात आली.

पोलिसांनी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना ज्ञानवापीमध्ये पूजा करायला जाण्यापासून रोखले !

हिंदूंच्या संतांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवणार्‍या पोलिसांनी कानपूर येथे नमाजानंतर झालेला हिंसाचार रोखण्यासाठी असा बंदोबस्त का ठेवला नाही ? धर्मांधांसमोर शेपूट घालणारे पोलीस हिंदूंच्या संतांवर मात्र मर्दुमकी गाजवतात !