दहीहंडी उत्सवातील घायाळ तरुणाचे निधन !
दहीहंडी उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा झाल्यास अशा दुर्घटनांना नक्कीच आळा बसेल !
दहीहंडी उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा झाल्यास अशा दुर्घटनांना नक्कीच आळा बसेल !
३ दिवस मृत्यूशी झुंज देणारे ‘गोविंदा’ संदेश दळवी (वय २२ वर्षे) यांचा मृत्यू झाला. ते ‘शिवशंभो गोविंदा पथका’तील गोविंदा होते. दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्यावर ते ७ व्या थरावरून पडून घायाळ झाले होते.
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा, तसेच वर्ष २०२३ पासून ‘प्रो गोविंदा स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत, याची मला जाणीव आहे; पण गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे.
राज ठाकरे म्हणाले, ‘‘सरकारला जनआशीर्वाद यात्रा चालते; पण सण साजरे करायला बंदी घातली आहे. कोरोना काय केवळ सणांमध्ये पसरतो का ? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का ?
दहीहंडी उत्सव यावर्षी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.
आशिष शेलार म्हणाले, ‘‘कोरोनाचे नियम पाळून उत्सवाला अनुमती देण्याची विनंती गोविंदा पथकाकडून करण्यात आली होती; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही विनंती नाकारली. यातून महाविकास आघाडी सरकार तालिबानी संस्कृतीचा परिचय देत आहे का ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एकदा अनुमती दिली आणि कोरोनाचा संसर्ग वाढला, तर उत्सव आणि संस्कृती यांना गालबोट लागेल. आम्ही गोविंदा पथकांवर कसे लक्ष ठेवणार ?