२६ जानेवारी गौरवशाली भारत !

२६ जानेवारी गौरवशाली भारत !

हिंदूबहुल भारत देश हा जगाच्या पाठीवरील एक अद्भुत आश्‍चर्य आहे. भारताचा इतिहास किती आहे, याचा शोध घेतांना इतिहासालाही आश्‍चर्य वाटेल. भारताची व्याप्ती अखंड भारत दुभंगल्यानंतर अल्प झाली असली, तरी भारत नैतिक आणि धार्मिकदृष्ट्या जगाला व्यापून आहे…

वेदांमधून निर्माण झालेल्या सनातन संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक !

वेदांमधून निर्माण झालेल्या सनातन संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक !

सध्याच्या मेकॉलेप्रणित शिक्षणव्यवस्थेमध्ये सनातन संस्कृतीचा अभ्यास करण्याची सोय नसल्याने भारतियांच्या गौरवशाली इतिहासाविषयी लोक अनभिज्ञ आहेत…

भारतात असंख्य ज्ञानमंदिरे !

भारतात असंख्य ज्ञानमंदिरे !

बंगालमधील ‘जगद्द्ल’, आंध्रप्रदेशातील ‘नागार्जुनकोंडा’, काश्मीरमधील ‘शारदापीठ’, तमिळनाडूमधील ‘कांचीपुरम्’, ओडिशामधील ‘पुष्पगिरी’, उत्तरप्रदेशातील ‘वाराणसी’, अशी किती नावे घ्यावीत..? ही सर्व ज्ञानमंदिरे होती, ज्ञानपिठे होती.

समर्थ भारत समर्थ सेना !

समर्थ भारत समर्थ सेना !

देशाच्या सुरक्षेपुढे अनेक आव्हाने असली, तरी भारतीय सैन्याची क्षमता दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी संबंधित कोणत्याही आव्हानाला सक्षमपणे सामोरे जायला भारतीय लष्कर समर्थ आहे, एवढे आपण खात्रीने नक्कीच सांगू शकतो.

भारताची तंत्रज्ञान आणि अन्य विषयांतील समृद्धता !

भारताची तंत्रज्ञान आणि अन्य विषयांतील समृद्धता !

राजा हर्षवर्धनच्या राजधानीत हिम (बर्फ) आणि ‘आईस्क्रीम’ बनवायचे २ सहस्र ५०० उद्योगालय भारतात होते. युरोपमध्ये बर्फ पडतो; पण त्याच्या निर्मितीविषयी त्यांना ठाऊक नव्हते. भारतातील मूळ तंत्रज्ञान घेऊन युरोपमध्ये त्याच्यावर संशोधन केले.

भारतियांनो, भारताला गौरवशाली करण्यासाठी हे करा !

भारतियांनो, भारताला गौरवशाली करण्यासाठी हे करा !

१. पाश्‍चात्त्यांकडे अल्प पैशांत राबणार्‍या भारतियांनी स्वतःच्या राष्ट्राप्रतीच्या कर्तव्यांचा विचार करावा ! भारतीय लोक कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे त्यांना अन्य देशांत राबवून घेतले जाते. आपण भारतात शिकतो, येथील ज्ञान घेऊन विदेशात जातो. जो व्यय राष्ट्र येथील व्यक्तींवर करते, त्याचा लाभ अन्य राष्ट्रांना होतो. अशा प्रकारे विदेशात नोकरीसाठी जाणार्‍या भारतियांमुळे अमेरिकेचे १५-२० अरब डॉलर … Read more

विरक्तपूर्ण जीवन जगूनही सर्वगुणसंपन्न आणि ब्राह्मतेज असल्याने आदर्श ठरलेले गौरवशाली भारतातील सत्पुरुष !

विरक्तपूर्ण जीवन जगूनही सर्वगुणसंपन्न आणि ब्राह्मतेज असल्याने आदर्श ठरलेले गौरवशाली भारतातील सत्पुरुष !

परशुराम सरसेनापती बनले. संपूर्ण पृथ्वीच्या शासनाची सूत्रे स्वाधीन असतांनाही त्यांचे पर्णकुटीतील जीवन तसेच अखंड होते…

गौरवशाली भारताने विश्‍वाला दिलेल्या देणग्या !

गौरवशाली भारताने विश्‍वाला दिलेल्या देणग्या !

जाज्वल्यता आणि बाणेदार असणार्‍या जिजामातेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा  युगपुरुष लाभला ! त्यांचे गोडवे आजही विश्‍वभरात गायले जातात. 

सद्गुरुद्वयींच्या महाकुंभमेळ्याच्या दिव्य दौर्‍याचे अनमोल क्षणमोती !

सद्गुरुद्वयींच्या महाकुंभमेळ्याच्या दिव्य दौर्‍याचे अनमोल क्षणमोती !

सद्गुरुद्वयींनी संत निवास, कार्यकर्ते निवास, वैशिष्ट्यपूर्ण अन्नपूर्णा कक्ष, कार्यालय, चिकित्सालय, प्रसिद्धी कक्ष, संत संमेलनाचा भव्य मंडप इत्यादी पाहून त्या मागील विचार समजून घेतला. ही भेट हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवणारी होती.

‘सनातन, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र’, हाही दैवी त्रिवेणी संगमच !

‘सनातन, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र’, हाही दैवी त्रिवेणी संगमच !

ज्याप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाचे महत्त्व कालातीत आहे, त्याप्रमाणे ‘सनातन, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र’, या दैवी त्रिवेणी संगमाचे महत्त्व युगानुयुगे राहील !