इतिहास ही यशाची गाथा आणि अपयशाची कहाणी असते ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

इतिहास ही यशाची गाथा आणि अपयशाची कहाणी असते. इतिहास अभ्यासल्यामुळे काय चूक आणि काय बरोबर हे समजते. त्यामुळे चुकाही अचूकपणे समजून घेतल्या पाहिजेत आणि संशोधन करून इतिहासाची मांडणी केली पाहिजे, अशी अपेक्षा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकातरी राजकीय पक्षाच्या शासनकर्त्यांनी असे कार्य १ टक्का तरी केले का ?

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला चारित्र्य अन् राष्ट्रीय विचार दिला !’ – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पुणे

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

हिंदु जनजागृती समिती आपल्या अद्वितीय कार्याचा गौरव करते; ‘शिवचरित्रातून हिंदु युवा पिढीला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापण्याचे प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रेरणा मिळावी’, अशी प्रार्थनाही करते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून सन्मान !

शिवप्रभूंचा जाज्वल्य इतिहास आमच्यासमोर जिवंत करणारे तपस्वी, शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर काय झाले असते ? – पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ९९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !

(म्हणे) ‘पत्रकार गिरीश कुबेर यांचे पुस्तक म्हणजे पुरंदरेंचा इंग्रजी अवतार !’

संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांची ब्राह्मणद्वेषी गरळओक