भाववृद्धीसाठी प्रयोग करत असतांना कु. पूनम किंगर यांना आलेल्या अनुभूती
सत्संग घेणाऱ्या साधिकेने ‘आपण दत्तगुरूंचे ध्यान करून त्यांना अनुभवण्याचा प्रयत्न करूया’, असे सांगितले. मी डोळे बंद केल्यावर ‘दत्तगुरूंनी माझा हात पकडला आहे आणि ते माझा हात धरून चालत आहेत, असे दृश्य मला दिसले.