फोंडा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) यांच्या संत सन्मान सोहळ्यापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

श्रीमती सुधा सिंगबाळआजी सनातन संस्थेच्या ११७ व्या संतपदी विराजमान झाल्या. त्यावेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.

‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचा सनातनच्या तीन गुरूंशी संबंध असल्याचे साधिकेला जाणवणे

सकाळी सेवा झाल्यावर मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले. तेव्हा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप म्हणजे आपल्या तीनही गुरूंचे (टीप) स्मरण कसे आहे, हे गुरुदेवच मला सांगत आहेत’, असे मला वाटले.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या वेळी रामनाथी आश्रमातील सौ. निवेदिता जोशी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘१७.४.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या भावपूर्ण वातावरणात पार पडला. तेव्हा आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके !

लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. महेंद्र चाळके यांचा आज १.६.२०२२ या दिवशी ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

शरणागत मी तव चरणी ।

तुझ्याविना माझे नाही कुणी ।
आता शक्ती दे, ते सोसण्या माय-बापा ।।
श्रीकृष्णा, घननिळा, निवारी बा प्रारब्धाच्या झळा ।
घेई बा तव चरणी ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

भगवंताच्या कृपेने कोरोनासारख्या घोर आपत्काळातही गुरुदेवांचा ७९ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहाता आला. त्या वेळी एका साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधकांच्या माध्यमातून प्रीतीचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरुदेवांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्थूल रूपाने कोणत्याही साधकाला भेटत नाहीत, तरीही साधक एकमेकांची करत असलेली सेवा आणि त्यामागचे त्यांचे प्रेम रुग्णाईत साधकाला अन् त्याची सेवा करत असलेल्या साधकालाही परात्पर गुरुदेवांच्या निर्गुण रूपाची अनुभूती देते.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आश्रमातील ‘चुकांच्या फलका’प्रतीचा भाव आणि त्यांनी चुकांच्या फलकाचे सांगितलेले महत्त्व !

आश्रमातील चुकांच्या फलकाचे महत्त्व जेव्हा सर्वांना कळेल, तेव्हा घरोघरी देव्हाऱ्यात देव असतात, तसे प्रत्येकाच्या घरात साधनेत साहाय्य होण्यासाठी हा फलक लावलेला असेल आणि तेव्हा ‘समाजातही सर्वांनी साधनेला आरंभ केला’, असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल !

पू. (सौ.) योया वाले यांनी संतपद प्राप्त केल्यावर साधकाला त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

पू. योयाताईंना त्यांच्या संत सन्मानाच्या वेळी घातलेल्या फुलांच्या हारातील चैतन्य सर्व साधकांना मिळावे; म्हणून तो भोजनकक्षातील फलकाजवळ ठेवण्यात आला होता. त्या हाराकडे बघून मला एका संतांच्या सत्संगात जाणवलेले चैतन्य अनुभवता आले.’