सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांनी काढलेल्या आकृत्यांचा सौ. अंजली रसाळ, जयसिंगपूर यांनी सूक्ष्मातून अनुभवलेला कार्यकारणभाव !
‘गुरुदेवा, या आकृत्या मला आध्यात्मिक स्तरावर अनुभवता येऊ देत.’ त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘गुरुदेवा, या आकृत्या मला आध्यात्मिक स्तरावर अनुभवता येऊ देत.’ त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
स्वभावदोष, म्हणजे मनाला झालेले रोग आहेत. त्यावर औषध घ्यायचे, म्हणजे स्वयंसूचना घेणे आणि शिक्षापद्धत अवलंबणे. ‘त्यातून बरे व्हायचे आहे’, याकडे लक्ष केंद्रित करणे.
मी ‘निर्गुणा’चा जप करत होते. तेव्हा भगवंत मला विविध दृश्ये दाखवून विविध अवस्था अनुभवावयास देऊ लागला. या अनुभूतीमुळे मला मिळालेला आनंद समष्टीसाठी गुरुचरणी अर्पण करत आहे.
२३.९.२०२२ या दिवशी मी सकाळी ११ वाजता रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी मला शिव-पार्वती यांचे स्मरण झाले.
मी रामनाथी आश्रमातील सभागृहात बसून श्रीरामाचा नामजप करत होते. नामजपाच्या वेळी माझ्यासमोर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ बसले होते.
‘माझ्या जीवनात अनेक दुर्धर प्रसंग घडले; परंतु मी त्यातून गुरुकृपेने वाचलो. यातील काही प्रसंग मी खाली दिले आहेत.
‘एकदा संगणकीय सेवा करत असतांना मला संगणकाचा कळफलक (की-बोर्ड), मॉनिटर आणि ‘सीपीयू’ यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. सेवा करतांना ‘मॉनिटर’ आणि ‘सीपीयू’ माझ्याशी संवाद साधू लागले. आरंभी कळफलक मला सूक्ष्मातून म्हणाला, ‘ताई, तू प्रतिदिन सूक्ष्मातून गुरुदेवांच्या सत्संगाला जातेस
‘सनातनचे ग्रंथ म्हणजे कलियुगातील भगवद्गीता आहेत. शब्दजन्य ज्ञान बुद्धीने ग्रहण करू शकतो; परंतु परात्पर गुरूंची ज्ञानशक्ती बुद्धीअगम्य आहे, म्हणजेच बुद्धीच्या पलीकडे असून ती शब्दातीत कार्य करत आहे.
‘एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना आर्तभावाने प्रार्थना करत असतांना मला पुढील प्रार्थना सुचली. ‘हे गुरुदेवा, ‘मी साधनेचे प्रयत्न करावेत’, अशी तळमळ माझ्यापेक्षा तुम्हालाच अधिक आहे. त्यामुळे तुम्ही मला विविध प्रसंगांतून बाहेर काढून माझे प्रारब्ध भोग संपवत आहात.
मी : हो. कृतज्ञता ! तुम्ही माझ्या सर्व चुका पोटात घातल्यात आणि मला क्षमा करून दिशादर्शन केले. कृष्ण : गुरुदेव क्षमाशीलच असतात.