श्रीकृष्णाने साधिकेला सूक्ष्मातून सांगितलेले नामजप आणि भावप्रयोग करतांना साधिकेला केलेले मार्गदर्शन !

श्री जयंतच दिग्विजय प्राप्त करून देणार असल्याने कृष्णाने गुढीपाडव्याच्या दिवशी ‘श्री जयंताय नमः ।’ हा नामजप करण्यास सांगून त्यामागील कार्यकारणभाव सांगणे

सुश्री महानंदा पाटील यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली ईश्वरावस्था  !

साधना केल्याने गुरु साधक आणि शिष्य यांच्यामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य निर्माण करतात. प.पू. डॉक्टरांमध्ये किती सामर्थ्य (आध्यात्मिक बळ) आहे, हे मी अनुभवले. तेव्हा प.पू. डॉक्टर ‘अवतारच’ आहेत, हे मला जाणवले.