परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीरामाचा नामजप करतांना शांत वाटणे आणि श्रीकृष्णाचा नामजप करतांना आनंद जाणवणे, यांमागील कारणमीमांसा
आधी त्रेतायुग झाले आणि नंतर द्वापरयुग झाले. त्रेतायुगात श्रीरामाचा अवतार झाला. त्याचा नामजप करतांना मला शांत वाटले. नंतरच्या द्वापरयुगात श्रीकृष्णाचा अवतार झाला. त्याचा नामजप करतांना आनंद वाटला.